Sunday, February 05, 2006

सिकंदरला भारतियांनीच मारले.

सिकंदरचा पराभव भारतात चंद्रगुप्त मौर्याकडून झाला, तो ग्रीसला परत जाताना युद्धातील जखमांमुळे त्याचा मृत्यू झाला, असे मत लोकसत्तात व्यक्त करण्यात आले आहे. ते नक्कीच विचार करण्याजोगे आहे. अधिक माहितीसाठी इथे टिचकी मारा.

( Loksatta )

0 Comments:

Post a Comment

<< Home